संदर्भ संतांचा खरा इतिहास
आजचे प्रश्न निर्माण होताना त्यांची पाळेमुळे ही भुतकाळात खोलवर गेलेली असतात.'काल' च्या पोटातुन 'आज' निर्माण होतो.'आज' च्या श्वासातुन 'उद्या' आकार घेत असतो.उद्याच्या सुंदर दिवसासाठी आजचा श्वास मोकळा होणे गरजेचे आहे.त्यासाठी 'काल' झालेल्या चुकांवर योग्य औषोधोपचारांची गरज आहे.
(साभार संतांचा खरा इतीहास,लेखक प्रा.अजित जाधव )
(साभार संतांचा खरा इतीहास,लेखक प्रा.अजित जाधव )
Comments
Post a Comment