Posts

सोशल मीडिया

Image
सोशल मीडीया आज सकाळी सहज वॉट्सअप उघडले अन पाहतो तर काय? अगदी मोबाईल हँग व्हावा एवढे मॅसेज एकानंतर एक येऊन धडकायला सुरूवात झाली.थोडावेळ नुसते बघतच रहावे लागले आणि मग कुठे संदेश ऊघडायला सुरूवात झाली.मी एक-एक संदेश पाहत होतो त्यात शुभ सकाळ,शुभ,दुपार,शुभ रात्री,हा संदेश अकरा जणांना पाठवा........सह अनेक संदेश होते.एका मित्राने पाठवलेला छानसा संदेश वाचला व त्याचे अभिनंदन केले.एवढे चांगले संदेश सुचतात कसे असा प्रश्न मी त्याला करताच त्याचा रिप्लाय आला ‘गुगल प्ले स्टोर’ वर सर्व ॲप्स मिळतात.त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश असतात.तोपर्यंत काही मित्रांनी त्या संदेशाला दाद द्यायला सुरूवात केली होती. त्याने मला एका ॲप्लीकेशनची लींक पाठवली मी सहज उघडुन पाहीतली पाहतो तर काय त्यामध्ये सर्व प्रकारचे संदेश अगदी यादी करून तयार होते.केवळ कॉपी करा आणि हवे तेथे पोस्ट करा.सुविचार,वैचारीक,गुड मॉर्निंग,गुड नाईट,हॅपी बर्थ डे,शुभेच्छा संदेश,दुख संदेश इ.अनेक प्रकारचे संदेश त्यात अगदी तयार होते.मग मला प्रश्न पडला या रेडीमेड संदेशाने मानसाच्या भावना माणसापर्यंत पोहोचत असतील का? यामध्ये आजची तरूण पीढी गुरफटत तर चालली न...

पिंपळनेर तालुका निर्मीती बद्दल माझे मत

Image
पिंपळनेर तालुकानिर्मीतीबद्दल माझे मत... गणेश इंगोले पिंपळनेर मो. ९५६१४३०६७१ पिंपळनेर सर्कल म्हटल की मला आठवतं ते इथल्या जेष्ठ नागरीकांनी सांगीतलेल व वर्तमान पत्रातुन वाचलेल कधी काळी गल्ली ते दिल्ली सत्तेची फळे चाखणार पिंपळनेर,पण आज जर या गावाकडे पाहीतल तर गावाचा जो विकास व्हायला पाहीजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही.आज या गावाची अवस्था त्या बैलासारखी झाली आहे जो आयुष्यभर मालकाच्या शेतात राब-राब राबतो अन मालक त्याला त्याच्या म्हातारपणी खाटकाला विकतो.कारण जर निरीक्षण केल तर अस लक्षात येईल की या गावातील बहुतांश लोक हे बाहेरून आलेले आहेत.बाहेरून येऊन इथे व्यवसाय,शेती करणारे या लोकांना देखील या गावाने भरभरून दिले आहे.मात्र आता वेळ आली आहे आपण या गावाला काही देण्याची या गावाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्याची विकासाचा अनुशेष जर कशाने भरुन निघणार असेल तर याच उत्तर कदाचीत तालुका निर्मीतीच्या प्रश्नात दडलेल असाव.म्हणुन या गावातुन व सर्कल मधुन मोठ्या प्रमाणत या प्रश्नावर सक्रीय होण्यची आणि लोकअंदोलन उभारण्याची गरज आज भासताना दिसुन येत आहे.   काल परवा वर्तमान पत्रात वाचल अंबेजोगाई ...

सकारात्मक विचार

जिदंगी मे कभी भी किसी को बेकार मत समझना,क्योक़ि बंद पडी घडी भी दिन में  दो बार सही समय बताती है। 2. किसी की बुराई तलाश करने वाले इंसान की मिसाल उस मक्खी की तरह है जो सारे खूबसूरत जिस्म को छोडकर केवल जख्म पर ही बैठती है। 3. टूट जाता है गरीबी मे वो रिश्ता जो खास होता है, हजारो यार बनते है जब पैसा पास होता है। 4. मुस्करा कर देखो तो सारा जहाॅ रंगीन है, वर्ना भीगी पलको से तो आईना भी धुधंला नजर आता है। 5..जल्द मिलने वाली चीजे ज्यादा दिन तक नही चलती, और जो चीजे ज्यादा दिन तक चलती है वो जल्दी नही मिलती। 6. बुरे दिनो का एक अच्छा फायदा अच्छे-अच्छे दोस्त परखे जाते है। 7. बीमारी खरगोश की तरह आती है और कछुए की तरह जाती है; जबकि पैसा कछुए की तरह आता है और.खरगोश की तरह जाता है। 8. छोटी छोटी बातो मे आनंद खोजना चाहिए क्योकि बङी बङी तो जीवन मे कुछ ही होती है। 9. ईश्वर से कुछ मांगने पर न मिले तो उससे नाराज ना होना क्योकि ईश्वर वह नही देता जो आपको अच्छा लगता है बल्कि वह देता है जो आपके लिए अच्छा होता है 10. लगातार हो रही असफलताओ से निराश नही होना चाहिए क्योक़ि कभी-कभी गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल द...
Image
सर्वाना विनंती आहे कि, हा मॅसेज काळजीपूर्वक वाचा व विचार करा आणि शक्यतो तेवढा फोरवर्ड करा.. २०/- रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा. मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो. परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केळी खाल्ल्यास १००% "CANCER" अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका. एखादे केळे carbide चा वापर करून पिकवले आहे हे कसे ओळखल.? केळे न ैसर्गिक रित्या पिकवले जाते त्या वेळी त्याचे देठ कोमेजते ( काळे पडते ). नैसर्गिक पिकवलेल्या केळ्याचा रंग गर्द पिवळा असतो आणि त्याच्यावर थोडेफार काळे काळे डाग असतात. जर तेच केळे carbide चा वापर करून पिकवले असेल तर त्याचे देठ हिरवे असते आणि केळ्याचा रंग lemon yellow असतो. इतकेच नाही तर ते एकदम स्वच्छ पिवळे दिसते. बिलकुल डाग नसतात. Carbide म्हंजे काय आणि त्याचे गुणधर्म kay.? Carbide जर पाण्यात मिसळले तर ते heat emit करते. खेड्यामध्ये जिथे LPG cylinder उपलब्ध नसतात तिथे एका close tank मध्ये ...

संदर्भ संतांचा खरा इतिहास

     आजचे प्रश्न निर्माण होताना त्यांची पाळेमुळे ही भुतकाळात खोलवर गेलेली असतात.'काल' च्या पोटातुन 'आज' निर्माण होतो.'आज' च्या श्वासातुन 'उद्या' आकार घेत असतो.उद्याच्या सुंदर दिवसासाठी आजचा श्वास मोकळा होणे गरजेचे आहे.त्यासाठी 'काल' झालेल्या चुकांवर योग्य औषोधोपचारांची गरज आहे. (साभार संतांचा खरा इतीहास,लेखक प्रा.अजित जाधव )
One Day I Will Be a Rock Star Not Immedietly But Definetly

माझी पहीली पोस्ट

मला आवडलेले काही विचार मी आज माझी पहीली पोस्ट म्हणुन या ठिकाणी लीहीत आहे हे विचार माझे नाहीत परंतु ते मल मनापासुन आवडतात म्हणुन मी या ठीकाणी ते लीहीत आहे व पुढेही लीहीत राहील...... मंजील मिले ना मीले ये तो मुक्कदर की बात है हम कोशीश भी ना करे ये तो गलत बात है जिंदगी जख्मो से भरी है वक्त को मलहम बनाना सिख लो हारणा तो है एक दिन मैत से फिलहाल दोस्तो के साथ जीना सिख लो हे असे असले तरी हे असे असणार नाही येणार आहे दिवस त्याचा तो घरी बसणार नाही निसर्गाच्या नियमांना जे लाथाडतात त्यांच्यावर नियतीच्या दु:खाच्या लाथा खाण्याचे प्रसंग येतात.परंतु जे निसर्गाचे नियम लक्षात घेउन आपल्या जिवनाला योग्य ते वळण लावतात त्यांच्यावर नियतीकडुन  सुख शांतीच्या फुलांचा वर्षाव होतो.        तुम्हाला वाटत असेल ना तुमचा उद्याचा दिवसा चांगला यावा तर आजच कामाला लागा काबाड कष्ट करा,कारण तुमचे आजचे दिवस हे तुमच्या पुर्वजांची देण आहेत.तेव्हा तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करा.कारण एक मुल आपला आदर्श आपल्या वडीलांतच पाहत असत म्हणुनच मनापासु...